राजकीय बातमी

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उशिरा सुचलेलं शहाणपण – आ. संजय गायकवाड

 

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला उशिरा सुचलेलं शहाणपण – आ. संजय गायकवाड

 

बुलढाणा (आदर्श नेतृत्व)

मुंबई ते नागपूर सर्वच निवडणुका आम्ही स्वबळावर लढऊ अशी घोषणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी केली, त्यावर हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याचा टोला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लगावलाय, भाजपा शिवसेना एकत्रित हिंदुत्वाच्या विषयावर निवडणूक लढले, त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याची गरज नसताना केवळ मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी तिकडे गेलेत.. आणि सर्व नाका तोंडाची माणसे गमावून बसले, आता स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय म्हणजे हे उशिरा सुचलेल शहाणपण आहे असं आमदार संजय गायकवाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना म्हटलंय…

 

Deepakmore

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button